मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवानांच्या वारसांना जमीनेचे वाटप!
रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यातील जवानाच्या वारसांना जमीनेचे वाटप झाले.
Original content is posted on: https://ravindrachavan.in/jamineche_vatap/
Comments
Post a Comment